गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी | Gandhihatya aani savarkaranchi badnami

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी | Gandhihatya aani savarkaranchi badnami

'‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ - नरहर कुरुंदकर • सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? • त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? • गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय? • अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले? • आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय? • मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती? • सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? • शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता? • गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही? - अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ. '

'Pages: 328 Weight:370 ISBN:978-93-86628-35-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मे 2018 पहिली आवृत्ती:मे 2018 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 425
Offer ₹ 319
You Save
₹ 106 (25%)

More Books By Sheshrao More | शेषराव मोरे